दि. 18.10.2023
Vidarbha News India
गडचिरोली : पारदर्शक विषप्रयोगाचा कट...पाच मृत्यू आणि रहस्याचा उलगडा !
Gadchiroli-family-killed
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/अहेरी : मागील काही gadchiroli-family-killed या पाचही जणांचा मृत्यू त्यांना अन्नातून व पाण्यातून दिलेल्या विषबाधेतून झाला असून पोलिसांनी या प्रकरणात मृतकांच्या महिला नातेवाईकांना काल रात्री 17 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. gadchiroli-family-killed एकाच कुटूबातील पाच लोक रहस्यमयरित्या एकाच कारणाने मरण पावल्यामुळे अहेरी परिसरात खळबळ उडाली होती. या पाचही लोकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे डॉक्टरांनाही कळू शकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गुढ वाढत गेले. gadchiroli-family-killed यात जादूटोणा झाले असल्याच संशय लोकांनी व्यक्त केला. एकाच कुटूंबातील पाचही लोकांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांपूढे उभे ठाकले होते. अखेर मागील तीन दिवसात पोलिसांनी या पाचही जणांच्या मृत्यूचे रहस्य शोधून काढले.
gadchiroli-family-killed पोलिस अधिक्षक निलोप्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी महागाव येथील शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडली. व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार करूनही डॉक्टरांना त्यांचे जीव वाचविता आले नाही. 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व 27 सप्टेंबर रोजी विजया कुंभारे यांचा मृत्यू झाला. gadchiroli-family-killed या धक्यातून सावरत असतानाच कुंभारे यांची मुलगी कोमल दाहागावकर व मुलगा रोशन कुंभारे सोबतच शंकर कुंभारे यांची साळी वर्षा उराडे यांची अचानक प्रकृती बिघडली. या तिघांनाही वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले व त्यांच्यावर औषोधोपचार सुरु झाला. मात्र त्यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही. 8 ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर, 14 ऑक्टोबर रोजी वर्षा उराडे व 15 ऑक्टोबर रोजी रोशन कुंभारे यांचा मृत्यू झाला. gadchiroli-family-killed एकाच कुटुंबातील या पाचही लोकांना लागोपाठ मृत्यू झाल्याने नेमके हे मृत्यू कशामुळे झाले. हेच कळायला मार्ग नव्हता.
आई-वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर दिल्लीहून चंद्रपूर येथे आला होता. आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर तो दिल्ली येथे परत गेला. gadchiroli-family-killed तेव्हा अचानक त्याचीही प्रकृती बिघडली. याशिवाय शंकर कुंभारे व त्यांच्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यासाठी गेलेल्या कार चालक राकेश मडावीचीही प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे अखेर या प्रकरणात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व अहेरीचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांनी तपासचक्रे फिरवून आरोपींना शोधून काढले. gadchiroli-family-killed पाचही जणांच्या मृत्यूचे कारण जवळपास सारखेच असल्याने व मरण पावल्यानंतर दिसून आलेले लक्षणेसुद्धा मिळतेजुळते असल्याने पोलिसांनी शंकर कुंभारे यांची सुन संघमित्रा कुंभारे व त्यांच्या साळ्याची पत्नी रोझा रामटेके यांच्यावर संशय असल्याने पाळत ठेवली. त्यात पोलिसांना यश आले.
या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी संघमित्रा कुंभारे व रोझा रामटेके या दोघांनाही काल अटक केली. त्यांनी परराज्यातून आणलेली एक पारदर्शी विष ज्याला रंग नाही, चव नाही असे ते विष अन्नातून व पाण्यातून मृत्तकांना दिल्याचे निष्पन्न झाले. gadchiroli-family-killed या मृतकांसोबत असणार्या नातेवाईकांना व कारचालकाला संघमित्रा व रोझा यांनी जडीबुटी असलेले पाणी असल्याचे सांगून विष घातलेले पाणी प्यायला दिले होते. त्यामुळे त्यांचीही प्रकृती बिघडली. मात्र ते आता रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगीतले आहे. gadchiroli-family-killed अटक करण्यात आलेल्या आरोपींना लवकरच न्यायालयापूढे उभे केले जाणार असून या प्रकरणात अजूनही काही आरोपी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दिवसांपासून अहेरी तालुक्यातील महागाव येथील एकाच कुटुंबातील 5 लोकांचे रहस्यमयरित्या झालेल्या मृत्यूचे गूढ शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
gadchiroli-family-killed या पाचही जणांचा मृत्यू त्यांना अन्नातून व पाण्यातून दिलेल्या विषबाधेतून झाला असून पोलिसांनी या प्रकरणात मृतकांच्या महिला नातेवाईकांना काल रात्री 17 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. gadchiroli-family-killed एकाच कुटूबातील पाच लोक रहस्यमयरित्या एकाच कारणाने मरण पावल्यामुळे अहेरी परिसरात खळबळ उडाली होती. या पाचही लोकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे डॉक्टरांनाही कळू शकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गुढ वाढत गेले. gadchiroli-family-killed यात जादूटोणा झाले असल्याच संशय लोकांनी व्यक्त केला. एकाच कुटूंबातील पाचही लोकांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांपूढे उभे ठाकले होते. अखेर मागील तीन दिवसात पोलिसांनी या पाचही जणांच्या मृत्यूचे रहस्य शोधून काढले.
gadchiroli-family-killed पोलिस अधिक्षक निलोप्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी महागाव येथील शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडली. व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार करूनही डॉक्टरांना त्यांचे जीव वाचविता आले नाही. 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व 27 सप्टेंबर रोजी विजया कुंभारे यांचा मृत्यू झाला. gadchiroli-family-killed या धक्यातून सावरत असतानाच कुंभारे यांची मुलगी कोमल दाहागावकर व मुलगा रोशन कुंभारे सोबतच शंकर कुंभारे यांची साळी वर्षा उराडे यांची अचानक प्रकृती बिघडली. या तिघांनाही वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले व त्यांच्यावर औषोधोपचार सुरु झाला. मात्र त्यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही. 8 ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर, 14 ऑक्टोबर रोजी वर्षा उराडे व 15 ऑक्टोबर रोजी रोशन कुंभारे यांचा मृत्यू झाला. gadchiroli-family-killed एकाच कुटुंबातील या पाचही लोकांना लागोपाठ मृत्यू झाल्याने नेमके हे मृत्यू कशामुळे झाले. हेच कळायला मार्ग नव्हता.
आई-वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा सागर दिल्लीहून चंद्रपूर येथे आला होता. आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर तो दिल्ली येथे परत गेला. gadchiroli-family-killed तेव्हा अचानक त्याचीही प्रकृती बिघडली. याशिवाय शंकर कुंभारे व त्यांच्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यासाठी गेलेल्या कार चालक राकेश मडावीचीही प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे अखेर या प्रकरणात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व अहेरीचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांनी तपासचक्रे फिरवून आरोपींना शोधून काढले. gadchiroli-family-killed पाचही जणांच्या मृत्यूचे कारण जवळपास सारखेच असल्याने व मरण पावल्यानंतर दिसून आलेले लक्षणेसुद्धा मिळतेजुळते असल्याने पोलिसांनी शंकर कुंभारे यांची सुन संघमित्रा कुंभारे व त्यांच्या साळ्याची पत्नी रोझा रामटेके यांच्यावर संशय असल्याने पाळत ठेवली. त्यात पोलिसांना यश आले.
या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी संघमित्रा कुंभारे व रोझा रामटेके या दोघांनाही काल अटक केली. त्यांनी परराज्यातून आणलेली एक पारदर्शी विष ज्याला रंग नाही, चव नाही असे ते विष अन्नातून व पाण्यातून मृत्तकांना दिल्याचे निष्पन्न झाले. gadchiroli-family-killed या मृतकांसोबत असणार्या नातेवाईकांना व कारचालकाला संघमित्रा व रोझा यांनी जडीबुटी असलेले पाणी असल्याचे सांगून विष घातलेले पाणी प्यायला दिले होते. त्यामुळे त्यांचीही प्रकृती बिघडली. मात्र ते आता रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगीतले आहे. gadchiroli-family-killed अटक करण्यात आलेल्या आरोपींना लवकरच न्यायालयापूढे उभे केले जाणार असून या प्रकरणात अजूनही काही आरोपी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.